Business
Saturday, 05 March 2011 21:01
नवी दिल्ली,4 मार्च (पीएसआय)
मूल्य नियंत्रण संपले तरी अंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे भाव वाढल्यानंतर पेट्रोलचे भाव न वाढल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांचे गत जुन पासुन आतापर्यंत 2000 कोटयावधी रूपयाचे नुकसान झाले.
एका अधिकाऱ्यानुसार, तेल कंपन्यांना पेट्रोल विक्रीवर प्रति लीटर 4.03 रुपयाचे नुकसान होत आहे. तसेच पेट्रोलला आठ महिन्यापुर्वीच सरकारी नियंत्रणाने मुक्त केले होते. याप्रकारे इंडियन ऑयल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनला 2,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Add comment