Business

Business

नवी दिल्ली,28 डिसेंबर (पीएसआय)
देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नुकतेच आपण देश सोडून कुठे जाणार नाही, असे सांगून सर्वांना खूश केले आहे, परंतु जास्तीत संख्येने उद्योगपती यावर विश्वास ठेवत नाहीत. देशाच्या सध्याच्या स्थितीवर ते एवढे नाराज आहे की, लवकरात लवकर आपले सामान घेऊन येथून निघून जाऊ इच्छित आहेत. त्यांच्या नाराजगीचे सर्वात मोठे कारण भ्रष्टाचार आणि लालफीतशाही आहे. उद्योग जगताची ही नाराजगी नक्कीच देशाला महागात पडू शकते.

Business

नवी दिल्ली,18 ऑक्टोबर (पीएसआय)

आशियाई बाजारात सणासुदीच्या काळातही दागिने निर्माते व स्टॉकिस्ट निष्क्रिय राहिले. त्यामुळे स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी चांदी 1000 रुपयांनी घसरून 52 हजार 800 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

Business

नवी दिल्ली, 10 मार्च (पीएसआय)
जगभराच्या कार्पोरेट जगतात उच्च पदावर कार्यरत असलेल्या महिलांची संख्या खूप कमी आहे. मात्र भारतात या दृष्टीने फार शोचनीय अवस्था आहे. एका पाहणीनुसार देशात केवळ 9 टक्के वरिष्ठ व्यवस्थापकीय स्तरावरील पदांवर महिला कार्यरत आहेत. ग्राट थोरंटनच्या इंटरनॅशनल बिजनेस रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

Business

नवी दिल्ली,6 मार्च (पीएसआय)
देशात एप्रिलपासुन डिसेंबर, 2010-11 मध्ये आलेले एकुण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुक (एफडीआय) मध्ये अंदाजे 50 टक्के भाग महाराष्ट्र व दिल्ली-एनसीआरच्या झोळीत पडले.
उद्योग मंत्रालयाचे ताजा आकडेवारीनुसार या कालावधी दरम्यान महाराष्ट्रात सर्वात जास्त 5.24 अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणुक झाली, जी एकुण एफडीआयचे 35 टक्के आहे.

Business

लंडन, 5 मार्च (पीएसआय)
तेल व्यापारी राहिलेले ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय विकास मंत्री ऍलेन डंकन यांनी शनिवारी इशारा दिला आहे की जर अरब राष्ट्रांमध्ये अशांतता वाढली तर जागतिक बाजारातील कच्चा तेलाच्या किंमती दुप्पट होऊ शकतात. डंकन यांना खाडी देशामध्ये व्यवसाय करण्याचा 30 वर्षांचा अनुभव आहे.

Business

नवी दिल्ली,4 मार्च (पीएसआय)
जानेवारी आखेरपर्यंत देशात मोबाइल फोन कनेक्शनची संख्या 77.11 कोटी झाली आहे. या महिन्यात 1.89 कोटी नवीन मोबाइल कनेक्शन जुडले आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (टीआरएआय) नुसार जानेवारीमध्ये वायरलॅस कनेक्शनची संख्या मागील महिन्याने 75.21 कोटीने 2.52 टक्के वाढुन 77.11 कोटी झाली आहे.
अहवालात सांगितले आहे की, शहरी क्षेत्रात कनेक्शनची संख्या 66.65 टक्के घटुन 66.42 टक्के झाली आहे जेव्हा की, ग्रामीण क्षेत्रात 33.35 टक्के वाढुन 33.58 टक्के झाली आहे.

Business

नवी दिल्ली,4 मार्च (पीएसआय)
मूल्य नियंत्रण संपले तरी अंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे भाव वाढल्यानंतर पेट्रोलचे भाव न वाढल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांचे गत जुन पासुन आतापर्यंत 2000 कोटयावधी रूपयाचे नुकसान झाले.
एका अधिकाऱ्यानुसार, तेल कंपन्यांना पेट्रोल विक्रीवर प्रति लीटर 4.03 रुपयाचे नुकसान होत आहे. तसेच पेट्रोलला आठ महिन्यापुर्वीच सरकारी नियंत्रणाने मुक्त केले होते. याप्रकारे इंडियन ऑयल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनला 2,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

News

Edit

Amount of short articles:

Amount of articles links:

You can order sections with dragging on list bellow:

  • News
Save
Cancel
Reset

National

अभियंत्याच्या घरात सापडली कोटयवधींची

रीवा,17 फेब्रुवारी (पीएसआय)मध्य प्रदेशात लोकायुक्त पोलिसांनी शुक्रवारी सकाळी एका इंजिनिअरच्या ठिकाण्यांवर छापे मारले. यात इंजिनिअरकडे कोटयवधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे.लोकायुक्त पोलिसांनी शुक्रवारी सकाळी रीवाच्या बाण सागर प्रकल्पातील कार्यकारी

Saturday, 18 February 2012 Comments

Sports

ऑलिंपिक क्वालिफायर्स : भारत, कॅनडाकडे सर्वांच्या

नवी दिल्ली,17 फेब्रुवारी (पीएसआय)लंडन ऑलिंपिकसाठी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (एफआईएच) च्या पुरुष गटाच्या क्वालीफायर्स स्पर्धेच्या माध्यमातून सहा संघ एक ऑलिंपिक सीट मिळविण्याचा प्रयत्न करणार आहेत. यजमान भारत आणि कॅनडा यांचे फायनलमध्ये

Saturday, 18 February 2012 Comments

International

लाहोरमध्ये धूम्रपान बंदी

लाहोर,17 फेब्रुवारी (पीएसआय)पाकिस्तानच्या लाहोर शहरात सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांवर धूम्रपान करण्याला बंदी घातली जाणार आहे. 'जियो न्यूज' या वृत्तवाहिनीनुसार तंबाखू नियंत्रण जिल्हा समिती (डीसीटीसी) ने धूम्रपान विरोधी कायदा लागू

Saturday, 18 February 2012 Comments

Regional

सचिनच्या बॅटपेक्षा मिल्खाचे बुट

मुंबई, 13 फेब्रुवारी (पीएसआय)बॉलीवुड अभिनेता राहुल बोसची चॅरिटेबल संस्था 'इक्वेशन'ने केलेल्या लिलावात महान धावपटू मिल्खा सिंहचे बुट 24 लाख रुपयांत विकले गेले तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बॅट मात्र 11

Tuesday, 14 February 2012 Comments

Business

उद्योगपती धरणार परदेशाचा रस्ता

नवी दिल्ली,28 डिसेंबर (पीएसआय)देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नुकतेच आपण देश सोडून कुठे जाणार नाही, असे सांगून सर्वांना खूश केले आहे, परंतु जास्तीत संख्येने उद्योगपती यावर विश्वास ठेवत नाहीत.

Thursday, 29 December 2011 Comments